टीम कृषी योजना /krushi yojana
कृषी विद्यापीठाच्या अभ्यास व निष्कर्षा नुसार बियाणे उगवणीसाठी जमिनीमध्ये पुरेसा ओलावा व त्यासाठी कमीतकमी 80 ते 100 मि.मी.पाऊस होण्याची आवश्यकता असते.
ही बातमी नक्की वाचा – नाशिकचा कांदा निघाला बांगलादेश ला | क्विंटलला काय भाव मिळाला |
यंदा खरीप हंगामामध्ये सोयाबीन पिकाची पेरणी करताना शेतकऱ्यांनी ही काळजी घेतली पाहिजे जेणेकरून दुबार पेरणीचे संकट येणार नाही. कमीतकमी 80 ते 100 मि.मी पाऊस जो पर्यंत पडत नाही तोपर्यंत सोयाबीन पेरणी करु नका, असं आवाहन कृषी विभागा मार्फत केलं जातं आहे.
जो पर्यंत 80 ते 100 मि.मी. पाऊस पडत नाही, तोपर्यंत शेतकऱ्यांनी पेरणी करू नये, असे आवाहन कृषी विभागाच्या वतीने केले आहे. ८० ते १०० मी.मी पेक्षा कमी पाऊस पडल्यानंतर शेतकऱ्यांनी पेरणी केल्यास पुरेशा प्रमाणात ओलावा राहत नाही.परिणामी जमिनीच्या उष्णतेमुळे बियाणांना अत्यल्प प्रमाणात अंकुर फुटतात. त्यामुळे शेतकऱ्यांवर दुबार बियाणे पेरण्याची वेळ येवू शकते.
दुबार पेरणी करण्याची वेळ शेतकऱ्यावर आल्यास यामध्ये त्या शेतकऱ्याचे कष्ट,वेळ व पैसा खर्च होतो. उत्पादनात घट होण्याची शक्यता असते त्यामुळे जमिनीत पुरेशी ओल असल्याशिवाय पेरणी न करने फायद्याचे ठरेल.
वरील माहिती आवडल्यास इतर शेतकरी बांधवांना नक्की पाठवा.आणखी कुठल्या विषयावर माहिती हवी असेल तर खाली कमेंट बॉक्स मध्ये नक्की कमेंट करा.
शेतकऱ्यासाठी आनंदवार्ता, पाऊसाची चिंता संपली, यावेळी महाराष्ट्रात किती पाऊस पडणार, जाणून घ्या. सूर्य संपूर्ण महाराष्ट्रात… Read More
ऊस पिकात झपाट्याने होतोय, ब्लॅक बग या रोगाचा प्रादुर्भाव, जाणून घ्या या रोगापासून उसाचे पीक… Read More
Kapus Bajar Bhav 2024: महाराष्ट्रातील आजचे कापसाचे बाजारभाव! Kapus Bajar Bhav : महाराष्ट्रातील कापसाचे बाजार… Read More
कापसाची नवीन जात, एकरी देते 14 क्विंटल पर्यंत उत्पादन, शेतकऱ्यांसाठी वरदान. जाणून घ्या कापसाची नवीन… Read More
ऊस व या पिकाच्या लागवडीसाठी मिळणार भरगोस अनुदान, महत्वपूर्ण निर्णय. Substantial subsidy for cultivation of… Read More
जिरायत आणि नापीक जमिनीही होणार पूर्णतः बागायत, शेतकऱ्यांना करावे लागेल फक्त एवढं काम. Farming Tips:… Read More
This website uses cookies.